Kharip Pik Vima :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा जमा करण्याचे आदेश हे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिलेले आहेत.
नेमकी आता कोणत्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा मिळणार आहे. किती शेतकरी पात्र आहेत ?, किती जमा होणार आहेत. त्याचबरोबर कृषिमंत्री यांनी यावेळी काय माहिती दिलेली आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kharip Pik Vima
संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला पिक विमा हवा असेल तर आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याकरिता आता शेतकऱ्यांना पिक विम्याच्या प्रलंबित प्रस्तावावर 05 दिवसात कार्यवाही करून येत्या 8 दिवसात आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी. असे सूचना अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. पिक विम्याची पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही.
पिक विमा महाराष्ट्र
चालढकल करणारे विमा कंपनीवर जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. प्राप्त 51 लाख 31 हजार सूचनांपैकी 46 लाख 9 हजार अर्जाचे सर्वेक्षण झाले आहे. प्रलंबित 5 लाख 21 हजार सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना निश्चित करण्यात यावी. विमा कंपन्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी ठिकाणी लागणार आहे. अशी माहिती देखील यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
या जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी प्रसिद्ध येथे टच करून यादी डाउनलोड करा
कृषिमंत्री खरीप पिक विमा अपडेट
राज्यात जवळपास ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढून विमा कंपनीला तक्रार दिलेले आहे. असे शेतकऱ्यांना आता विमा मिळणार आहे. अशाप्रकारे 8 दिवसात जमा विमा जमा करावी असा निर्णय यावेळी कृषी मंत्री यांनी दिला आहे.
येथे टच करून या जिल्ह्याची पिक विमा यादी काढा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा