Modi Awas Yojana Maharashtra | घरकुल योजना | खुशखबर ! आता सरकार देणार 10 लाख नवे घरकुल, फक्त करावं लागेल हे काम वाचा सविस्तर माहिती
Modi Awas Yojana Maharashtra :- राज्यातील नागरिकांना दिलासा, सरकारकडून तब्बल 10 लाख घरे मिळणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात श्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. सरकारकडून दिले जाणारे 10 लाख घरे कोणाला मिळणार आहे ?. यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो का ?, सरकारचा हा निर्णय नेमकी काय आहे ?, ही संपूर्ण माहिती आज या लेखाच्या …