शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; अखेर वर्षाकाठी 12 हजार रु. मिळणार, हा निर्णय जाहीर, पण कोणाला कसा मिळेल लाभ वाचा | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी तब्बल 12 हजार रुपये मिळणार आहे. म्हणजेच 2 हजार रुपया ऐवजी आता 4 हजार रुपये मिळणार आहे. तर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे बातमी आहे. आणि आज झालेल्या या अर्थसंकल्पात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नेमकी आता कसा लाभ मिळणार …