Bond ali niyantran | कापसावर बोंड अळी आहे का ? हे नवीन तंत्रज्ञान उद्रेक थांबवू शकते
Bond ali niyantran :-मागील हंगामच्या वेळेस कापसाचे विक्रमी दर पाहण्यास भेटल्याने यंदा लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा धोका बोंड अळीचा आहे. बोंड अळ्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (कापूस उत्पादन) उत्पादनात निश्चित घट होते आणि इतर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक उपाय योजले आहेत. आणि बोंडअळीच्या घटना नियंत्रणास …
Bond ali niyantran | कापसावर बोंड अळी आहे का ? हे नवीन तंत्रज्ञान उद्रेक थांबवू शकते Read More »